महाराष्ट्रमुंबई

ऐवढे राजकीय राज्यपाल आयुष्यात बघितले नाहीत – माजी मंत्री आदित्य ठाकरे

ऐवढे राजकीय राज्यपाल आयुष्यात बघितले नाहीत - माजी मंत्री आदित्य ठाकरे

हे त्यांचे पहिले वक्तव्य नाही, ते जाणूनबूजून करतायत की काही हेतू आहे
– त्यांना पदमुक्त करायला पाहिजे
– एकीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि राज्यपाल असं वक्तव्य करतायत
– मी ऐवढे राजकीय राज्यपाल आयुष्यात बघितले नाहीत
– भाजपच्या मनात काय आहे हे समोर येतंय
– हे महाराष्ट्रविरोधी सरकार आहे
– १० वर्षांपूर्वी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा दिलेला आणि आता कार्यक्रम होतंय तर माझं पण लक्ष आहे, तुम्ही पण बघा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button