महाराष्ट्रमुंबई
Trending

भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची पत्रकार परिषद

भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची पत्रकार परिषद

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे.
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कार्यक्रम होता.
उद्धव ठाकरे यांनी केलेला हा मोठा विनोद आहे.
उरला सुरला शिल्लक राहिलेल्या पक्ष वाचवण्यासाठी ठाकरे प्रयत्न करत आहेत
बाळासाहेबांच्या नावाशिवाय काहीच करत नाहीत.
पक्ष वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे.
दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्या संभाजी बिग्रेड सोबत युती, नक्षलवादी सोबत जात आहेत.
काँग्रेस समोर गुडघे टेकले, सत्तेसाठी स्वाभिमान सोडून दिला.
लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारतात .
स्वतःच्या पक्षात लोकशाही आहे का?
बाळासाहेबांची पुण्याई आणि भाजपच्या साथेमुळे सत्तेपर्यंत पोहचले.
कशाचं सोयर सुतक नाही. जो सोबत येईल त्याला घेऊन पक्ष वाचवण्यासाठी धडपड आहे.

ऑन सुप्रिया सुळे
टिकली प्रकरणावर गळे काढणाऱ्यांनी सुप्रिया सुळें बाबत कोणताही प्रश्न विचारला नाही
आजपर्यंत का विरोध केला नाही
सुमोटो चौकशी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आता गप्प का.?
छत्रपती शिवाजी महाराज हे कायम प्रेरणा देणारी व्यक्ती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.
कोणाच्या मानत शंका नाही, प्रत्येक पिढीसाठी आदर्श आहेत.
प्रबोधन ठाकरे यांच्या दगाबाज शिवाजी बाबत काय म्हणायचं. या वादात किती जायचा हा प्रश्न आहे.?

ऑन सावरकर
बेशुट आरोप करण्याची खासियत आहे. सावरकर यांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button