अमरावतीअहमदनगरऔरंगाबादजळगावनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईयवतमाळ
Trending

वर्धा जिल्ह्यातील अतीवृष्टीच्या पैसा वाटपात घोळ

वर्धा जिल्ह्यातील अतीवृष्टीच्या पैसा वाटपात घोळ

वर्धा –

ANC :

वर्धा जिल्ह्यातील कित्येक गावांमध्ये अतीवृष्टी पैसे सरकारने शेतकरी यांच्या खात्यात जमा केले आहे तर कीत्तेक लोकांच्या खात्यात अजुन पर्यत पैसे जमा झालेले नाही शासनाने हेक्टर तेरा हजार सहाशे रू . जाहीर केल होते मात्र तेवढे पैसे शेतकरी यांच्या खात्यात जमा झालेच नाहीत . त्यात ही शासनाने घोळ केला आहे कमी ज्यास्त प्रमानात पैसे शेतकरी यांच्या खात्यात जमा झाले आहे त्यामूळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करीत आहे .

BYTE : शेतकरी संजय गोठे
BYTE : शेतकरी गजानंन राव नरड
BYTE : शेतकरी खटी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button