महाराष्ट्रमुंबई
Trending

हातात भगवा घेतला म्हणुन कोणी हिंदुत्ववादी होत नाही- आ. नितेश राणे

हातात भगवा घेतला म्हणुन कोणी हिंदुत्ववादी होत नाही- आ. नितेश राणे

शिवप्रेमींची इच्छा होती की, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजल खानाच्या कबरीच्या बाजुला जे काही अतिक्रमण होते ते हटवण्याची मागणी होती.
– छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आम्ही सगळेजण आहोत.
– जे इतिहासामध्ये कोणालाही जमले नाही, कोणाचीही हिम्मत झाली नाही.
– ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवले.
– जे स्वत:ला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणतात.
– हातात भगवा घेतला म्हणुन कोणी हिंदुत्ववादी होत नाही.
– इतिहासामध्ये या घटनेची नोंद होईल.असा क्षण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनेहा क्षण अनुभवायला दिला आहे.
– अफलजल खानवर प्रेम करणारे आता पर्यंतचे जे राज्यकर्ते होते त्यांना
फक्त हातात भगवा घ्यायचा आहे.
– मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असणं हे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी दाखवुन दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button