बातम्यामहाराष्ट्रमुंबई

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्देश

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्देश

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत येण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतलेला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नंतर त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला केलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button