महाराष्ट्रमुंबई

हसन मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत – जयंत पाटील

हसन मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत - जयंत पाटील

यापूर्वी त्यांच्यावर आयटीचा छापा झाला होता. त्याला बराच काळ होऊन गेला , आता नव्याने छापेमारी सुरू करून एखाद्याच्या मागे सरकार कसं लागत आहे? त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. सतत कारवाई करणे आणि एखाद्याला बदनाम करणे आणि कारण तो राजकीय दृष्ट्या तुमचा पणाने वेगळी मते मांडतो हा सेंट्रल एजन्सीचा गैरवापर आहे असं मला वाटत. अशी हसन मुश्रीफ छापेमारी प्रकरणावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button