अमरावतीमहाराष्ट्र
Trending

सभेतून बोलल्याने मत मिळत नाही बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

सभेतून बोलल्याने मत मिळत नाही बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

बच्चू कडू अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे केवळ भाषण दिल्याने मत मिळत नाही अशी मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली आहे.पक्ष वाढवायला जात आणि धर्म तर पक्ष मोठा होतो. मनसेच्या १३ आमदारांना नागरिक आता विसरले आहेत. मात्र बच्चू कडू अपक्ष म्हणून निवडून आलेत. जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून निवडून आल्याचं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button