महाराष्ट्र

अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतातूर

अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतातूर

वर्धा जिल्ह्याच्या आंजी तसेच खरांगणा परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जवळपास एक तास पावसाच्या सरी कोसळल्यात. पावसामुळं सर्वांचीच तारांबळ उडाली.अवकाळी पावसामुळं कपाशी, भाजीपालावर्गीय पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं. पावसादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button