अहमदनगरऔरंगाबादकरमणूकनाशिकपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईयवतमाळलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

या सरकारचा आणि आसामचं काय नातं निर्माण झालं आहे माहित नाही – संजय राऊत

या सरकारचा आणि आसामचं काय नातं निर्माण झालं आहे माहित नाही - संजय राऊत

मुंबई –

मला असं वाटतं नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे.
महाराष्ट्र ना सगळ्याच राज्यांना जागा हवी आहे पण महाराष्ट्राला कधी कोण जागा देणार आहे का ?
कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली वर दावा करत आहेत
या सरकारचा आणि आसामचं काय नातं निर्माण झालं आहे माहित नाही.
दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल
माझ्या माहिती नुसार नवी मुंबईत आसाम भवन आहे.
आम्हाला कधी बोलावलं नाही कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही
ज्या प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय करुन ते लोक गुवाहाटी ला गेले आहेत.
त्यामुळे आम्हाला खात्री आहे, कामाख्या देवी नक्की न्याय करेल.
गुजरात आमचे उद्योग धंदे पाळवतात
महाराष्ट्रात सर्वच राज्यांना जागा हवी
शिंदे गट आणि आसामच नवं नातं निर्माण झालं आहे
आसाम भवन बनवायला मुंबईत जागा नाही
राज्यपाल कोश्यारिंवर अजून कारवाई का नाही?
भाजप कडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे

ऑन संभाजी राजे ट्विट
संभाजी राजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे
सर्वांनी एकत्र यावं हीच भावना आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात एकत्र यावं

ऑन गेहलोत गुजराती इलेक्शन

हा देशाचा मुद्दा आहे . याच मुद्द्यावर 2014 सा ली भाजप सत्तेवर आली होती आणि जनता विसरली नाही आहे आणि याच मुद्द्यावर जनता भाजपचा पराभव करेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button