बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

देशाच्या राजकारणात कडवटपणा आला आहे – संजय राऊत

देशाच्या राजकारणात कडवटपणा आला आहे - संजय राऊत

राहुल गांधींसोबत माझं काल माझं बोलण झालं.
त्यांनी माझी चौकशी केली
मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले, कुटुंबियांसोबत उभे राहिले?
आज राज्यातल्या प्रत्येक पक्षात आमचे जुने सहकारी आहेत, पण किती लोक आले?
आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी अश्यावेळी गांधी कुुटंबियांनी ठाकरे आणि पवारांप्रामणे माझी चौकशी केली
आज ते देशभरात राहुल म्हणून फिरतायत, त्यांच्यात साहोबपणा नाही
#ऑन फडणवीस –
वक्तव्याचा विपर्यास केला गेला, हा फडणवीसांचा बचाव केविलवाणाय
मग आम्हीही राहुल गांधींच्या बाबतीत हे बोलू शकतो
पण आम्ही तसं केलं नाही, जे चूकय ते चूकच म्हटलं पाहिजे
शिवाजी महाराजांबद्दल इतर कुणी काही बोललं असतं तर तुम्ही थयथयाट केला असतात
तुमचे राज्यपाल आहेत, म्हणून तुम्ही गप्प बसलात
महाराष्ट्राची जनता त्यांना माफी मागायला लावल्याशिवाय राहणार नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button