बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

दिग्रस – दारव्हा रस्त्याच्या निकृष्ठ कामावर पालकमंत्री संजय राठोड संतापले

दिग्रस - दारव्हा रस्त्याच्या निकृष्ठ कामावर पालकमंत्री संजय राठोड संतापले

मागील ४ वर्षा पासून संथगतीने सुरू असलेल्या दिग्रस-दारव्हा रस्त्याच्या निकृष्ठ कामाच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्ययाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे नागरीकांनी केल्या. मात्र परीस्थीतीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच राठोड यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.३० कीमी रस्त्याची पाहाणी करण्याचा निर्णय घेतला. मुख्य अभियंत्यासह इतर सर्व संबधीत अधिकाऱ्यांना घेऊन दुचाकीने प्रवास सुरू केला. दुचाकीवरील या ३० कीमीच्या प्रवासा दरम्यान अनेक ठीकाणी थांबुन रस्त्यावर झालेली निकृष्ठ कामे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आनुन दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button