अमरावतीमहाराष्ट्र

अमरावती शहरात काँग्रेसची बाईक रॅली

अमरावती शहरात काँग्रेसची बाईक रॅली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेचे आगमन येत्या ७ रोजी महाराष्ट्रात नांदेड येथे होणार आहे.त्यामुळे राहुल गांधी यांना मिळत असलेला प्रतिसाद याकरिता काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन एक जनशक्ती उभी केली पाहिजे.यासाठी भारत जोडो यात्रेकरिता पूर्व तयारी म्हणून आज अमरावती शहराच्या नेहरू मैदान येथून भारत जोडो यात्रेच्या सन्मानार्थ अमरावती शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, काँग्रेसचे या बाईक रॅलीत शेकडो बाईक स्वार सहभागी झाले आहेत, या बाईक रॅलीला देखील अमरावतीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button