बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीच्या काळात शेतकरी राजा संकटात असल्याने आम्ही चटणी भाकर खाणार – आमदार संजय गायकवाड

दिवाळीच्या काळात शेतकरी राजा संकटात असल्याने आम्ही चटणी भाकर खाणार - आमदार संजय गायकवाड

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यावर ओढावलेले संकट मुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे शेतकऱ्यांच्या वेदना ची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या पाठीशी आपण आहोत त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे

परतीच्या पावसाने जिल्हाभरात शेतकऱ्यांसमोर डोंगराचा संकट उभा केला आहे हातात तोंडाशी आलेला घास हरवल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. सगळ्यांची दिवाळी उत्साहाने साजरी होत असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र संकटाने साजरी होत आहे. मागील दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे दिवाळीवर संकट होते.यंदा वातावरण निवळल्याने दिवाळी उत्साहात साजरी होईल असे वाटत होते. मात्र परतीच्या पावसाने हे स्वप्न देखील धुळीस मिळाले .सातत्याने तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून या पोशिंदाच्या पाठीमागे आपण आहोत ही भूमिका घेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील दीपावलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही,

बाइट- संजय गायकवाड, आमदार बुलढाणा

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button