बातम्यामहाराष्ट्र

एनसीपीच्या जन्मापासून जातीच राजकारण सुरू आहे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

एनसीपीच्या जन्मापासून जातीच राजकारण सुरू आहे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यावरून राजकारण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या जातीचं राजकारण सुरू असून या जातीय राजकारणाचा जन्म 1999 साली एनसीपी चा जन्मापासून सुरू झाली असल्याची घणाघाती टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्या नंतर राज ठाकरे माध्यमांनशी बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button