बातम्यामहाराष्ट्रमुंबई

उद्योजकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही – सुरज चव्हाण

उद्योजकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही - सुरज चव्हाण

वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअर बस हे दोन प्रकल्प महाराष्ट्रातुन गुजरातला स्थलांतर झाले. आता नागपुर येथील मिहान मध्ये सेफ्रन कंपनी कडुन एकुण ११८५ कोटी गुंतवणुक असलेला विमान आणि रॉकेटचं इंजिन बनविणारा प्रकल्प हा हैदराबादला स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रातुन प्रकल्प बाहेर जात असल्याने उद्योजकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही .

BYTE : सुरज चव्हाण मुंबई कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button