नागपूरमहाराष्ट्र

उद्योगाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं माझ्यासोबत येऊन चर्चा करावी – माजी मंत्री आदित्य ठाकरे

उद्योगाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं माझ्यासोबत येऊन चर्चा करावी - माजी मंत्री आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत कर्नाटक सीमा वाद सुरू आहे पण घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही, उद्योग महाराष्ट्र बाहेर गेलेत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं माझ्यासोबत मीडियासोबत येऊन चर्चा करावी पण त्यावर बोलत नाही

मागील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण त्यावर बोलत नाही, ओला दुष्काळ झाला, असे मुद्दे आहे सभागृहात उचलू

समितीच्या पदाधिकारी यांनी घाबरट सरकार आले इकडचे मंत्री गेलेच नाही,घटनाबाह्य सरकार आहे लवकरच कोसळेल, विदर्भाचे मुद्दे घेऊ पण सरकार कोणाचेच ऐकत नाही,

On नॅनो सेना

नॅनोचा तरी प्रकल्प नागपुरात येऊ द्या, कर्नाटक निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील जिल्हे तोडून कर्नाटक मध्ये न्यायचे आहे, गुजरात निवडणूक होती त्यावेळी उद्योग पळवून नेलेत,

हे सरकार कोणाचेच काही ऐकत नाही तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, आम्ही महाराष्ट्राचा जनतेचे ऐकून काम करू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button