महाराष्ट्रमुंबई

आपल्या देशात तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला – संजय राऊत

आपल्या देशात तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला - संजय राऊत

आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणं, आणि तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला आहे. वीर सावरकरांचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही असे उध्दव ठाकरे यांनी काल सांगितले आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच नाही तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला आहे. वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आहे. हे जे नवीन वीर सावरकर प्रेमी निर्माण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button