बातम्यामुंबई

राज्य आणि केंद्र जेव्हा हातात हात घेऊन काम करतात तेव्हा विकास वेगाने होत असतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य आणि केंद्र जेव्हा हातात हात घेऊन काम करतात तेव्हा विकास वेगाने होत असतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनेक वर्ष दुरावस्था होती आणि म्हणून या रस्त्यांसाठी नेहमीच प्रयत्न सुरू होते आणि आज खऱ्या अर्थाने एमआयडीसी विभागांमध्ये पूर्वीचे 43 आणि आत्ताचे छप्पन असे मिळून शंभर कोटी रुपयांचे भूमिपूजन समारंभ या ठिकाणी होतो.
खासदारांना मनापासून धन्यवाद देतो.
शेवटी आता आपले जे सरकार आहे शिवसेना भाजपा युतीचे सरकार मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही जेव्हा सुरुवातीला आम्ही दोघांनीच शपथ घेतली आणि त्यावेळेस पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सगळ्यात आधी या राज्याच्या विकासाचे जे प्रश्न होते प्रस्ताव होते त्याला मान्यता दिली.
मनसे आमदारांचे कौतुक
आमच्या सरकारमध्ये राजू पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button