बातम्यामुंबई
Trending

मुलायम सिंग यादव यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली – आमदार अबू आझमी

मुलायम सिंग यादव यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली - आमदार अबू आझमी

माझा सारख्या सामान्य कार्यकरता आज इथ पर्यंत पोहचला हे फक्त नेतांजींमुळे… ज्या वेळी महाराष्ट्रात आम्हाला कुणी विचारत नव्हतं कोणी आमच्यासोबत उभे रहायला तयार नव्हते. त्यावेळी नेताजी आमच्यामागे उभे राहिले. त्याची जागा या देशातदुसरं कुणी घेऊ शकत नाही. देशात दोनच व्यक्तींना नेताजी संबोधलं जायचं, एक नेताजी सुभाष चंद्र बोस आणि दुसरे मुलायम सिंग यादव… त्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. यापुढे अखिलेश यादव हे त्यांचे विचार पुढे नेतील हा विश्वास आहे.

BYTE – आमदार अबू आझमी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button