बातम्यामहाराष्ट्र
Trending

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू.

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू.

परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यामध्ये धुमाकूळ घातल्याने सांगलीच्या वाळवा तालुक्यात भात भुईमुंग सोयाबीन भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी नुकसान झालेल्या शेतात जाऊन पंचनामा करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

BYTE : गणेश शेळके कृषी सहाय्यक विभाग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button