#bjp
-
महाराष्ट्र
होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा – भवानजी (माजी उपमहापौर)
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी देशवासियांना होळी आणि धुलिवंदन हे सण आनंदाने आणि…
Read More » -
महाराष्ट्र
उत्तर भारतीय संघात फुलांनी होळी खेळली जाईल संघ भवन संकुलात पारंपारिक फागुआ गुंजणार आहे
उत्तर भारतीय समाजाची प्रतिनिधी संस्था असलेल्या उत्तर भारतीय संघातर्फे सोमवार २५ मार्च रोजी मुंबईतील सर्वात मोठ्या होळीचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
महाराष्ट्र
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय: नाना पटोले
महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबतही आजही…
Read More » -
महाराष्ट्र
भाजपा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन व न्यायिक विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन
भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश निवडणूक व्यवस्थापन व न्यायिक प्रक्रिया विभागाच्या वतीने गुरुवारी भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
महाराष्ट्र
मोदीजींच्या ‘या वेळी आम्ही चारशे पार करू’ या मिशनसाठी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन.
मुंबई: मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजप हॉकर्स युनिटचे मुंबई अध्यक्ष बाबूभाई भवानजी म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वजण…
Read More » -
महाराष्ट्र
राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ? : अतुल लोंढे
भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या…
Read More » -
महाराष्ट्र
कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपच्या निशान्यावर महेश तपासे
मोदी परिवाराच्या एका मंत्र्याने आज तडकाफडकी राजीनामा देऊन सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याची जाहीर टीका केंद्रातील मोदी सरकारवर केली तर…
Read More » -
मुंबई
मुंबई भाजपा मुंबईत ‘अब की बार चारसो पार’चा नारा बुलंद करणार मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची माहिती
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे ६ एप्रिल रोजी चारशे कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
महाराष्ट्र
कोविडमध्ये लाखो लोकांचे मृत्यु होत असताना लस बनवणाऱ्या सिरम कंपनीकडून मोदींना कोट्यवधी रुपयांचा हप्ताः राहुल गांधी
नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
सरकार जनतेला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो! राहुल गांधी
देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच क्षेत्रात अत्यंत कमी आहे. नरेंद्र…
Read More »