बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली अतिवृष्टी मुळे झालेल्या शेताची पाहणी

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली अतिवृष्टी मुळे झालेल्या शेताची पाहणी

खामगाव तालुक्यातील निपाणा-पिंपळगावराजा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची बांधावर प्रत्यक्ष जाऊन ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी केली पाहणी.मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, पण राज्यकर्ते मात्र सत्तेच्या सारीपाटात व्यस्थ आहे…अशी टीका तुपकरांनी यावेळी केली.जर सरकारने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली नाही, तर मात्र शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि ते सरकारला महागात पडेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button