महाराष्ट्रमुंबई

उद्धव ठाकरेंचे विधान महाराष्ट्राच्या राजकारणावर डाग आहे : अजय पाठक

देवेंद्र फडणवीस यांना रोखणे आपल्या अधिकारात नाही हे उद्धव ठाकरेंनी मान्य केले आहे, त्यामुळेच ते संतापाच्या भरात अशी विधाने करत

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांना रोखणे आपल्या अधिकारात नाही हे उद्धव ठाकरेंनी मान्य केले आहे, त्यामुळेच ते संतापाच्या भरात अशी विधाने करत आहेत,जनता जनार्दन देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायला तयार आहेत. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अजय पाठक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वरील गोष्टी सांगितल्या आहेत.

अजय पाठक म्हणाले की,
फेसबुकच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे अडीच वर्षे सरकार चालवले. सरकार चालवणे हे उद्धव ठाकरेंच्या कुवतीचे नाही हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राला सतत प्रगतीच्या मार्गावर नेत आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात द्वेषाने टोकाची परिसीमा ओलांडली आहे. उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकारण कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील जनता जनार्दन तुम्हाला चोख प्रत्युत्तर द्यायला तयार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वाला आशीर्वाद द्यायलाही तयार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button