बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

सरकार दुबळंय पण शिवसेना नाही – संजय राऊत

सरकार दुबळंय पण शिवसेना नाही - संजय राऊत

कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय मी याला युद्ध म्हणतो दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपतींचा अवमान सुरू केलाय
त्यावरच लक्ष विचलीत करण्यासाठीच बोमईंना पुढे केलंय लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय
युपी, गुजरात इथं का पाहायला मिळत नाही? हे सारं नियोजितपणे सुरूय हे सगळं स्क्रिप्टेड आहे राज्यापालांनी मराठी माणसाचा अपमान केला गुजराती, मारवाडी मुद्यावरून तो मागे टाकायला मला अटक केली
तुम्ही कितीही करस्थानं केलीत तरी राज्याची जनता विसरणार नाही महाराष्ट्राची एक इंच भूमीही जाऊ देणार नाही
सरकार दुबळंय, पण शिवसेना नाही टाका तुरूंगात आम्ही भित नाही
राज्याचा या खोके सरकारवर विश्वास नाही यांना खोके दिले की सारं विसरतात
उद्धव ठाकरेंनी याविरोधात आता रणशिंग फुंकलंय आणि हा लढा फार मोठ्या स्तरापर्यंत जाणार आहे.
गुवाहाटीला जाऊदेत किंवा लंकेत ४० आमदारांचे लोकांमधुन नामोनिशाण नाहीसे झाले आहे . दोन महिन्यांनंतर त्यांच्या कुंडलीत सत्ता योग नाही मलाही कुंडली बघता येते
ज्यांना तंत्रमंत्र करायचेत, भविष्य पाहायचेत त्यांनी पाहून घ्या त्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, हे स्पष्ट होतं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button