बातम्यामहाराष्ट्रमुंबई

जनतेच्या हितालाच प्राधान्य देणार हा आमचा अजेंडा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनतेच्या हितालाच प्राधान्य देणार हा आमचा अजेंडा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगभरातुन लोक जी-२० ला येणार. त्यांच्यासाठी मुंबई सह महाराष्ट्राने जय्यत तयारी केली आहे.
आम्ही काम करत राहु.विरोधकांना टिका करत राहु द्या.
या राज्यासाठी, मुंबईसाठी आम्हाला काम करायचं आहे.
गेल्या ४- ५ महिन्यात इतक्या कमी काळात आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले.
जनतेच्या हिताचे निर्णय घेतले.
हे सरकार जनतेच्या हितालाच प्राधान्य देणार हाच आमचा अजेंडा आहे.
या राज्याचा सर्वांगीण विकास करणं. सर्वसामान्य जिवनात अमुलार्ग बदल घडवणं.
हे सरकार निर्धारपणे काम करणार आहे.
मुंबईचा कायापालट झाला पाहिजे.
मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे.

BYTE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button