बातम्यामहाराष्ट्रमुंबई

MUMBAI | सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय घेतला – आनंदराव अडसुळ

MUMBAI | सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय घेतला - आनंदराव अडसुळ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे की, 2021 पासून प्रलंबित असलेला भुविकास बँकेचे कर्मचारी आणि शेतकरी यांचा 69 हजार हेक्टर जमीनचा सातबारा कोरा झाला आहे. यामध्ये 34 हजार 840 कर्जवार शेतकरी आहेत. यामध्ये 964 कोटी 15 लाख कर्जमाफी झाली. कर्मचारी वर्गाची 2001 बाकी होती. कर्मचारी वर्गाची पगार 275 कोटी त्यांच्या पदरात पडणार आहे. सरकारने सगळ्यागोष्टींचा आढावा घेऊन अतिशय महत्त्वपुर्ण शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे.

BYTE : माजी खा. आनंदराव अडसूळ

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button