महाराष्ट्र
Trending

आळस काढलेल्या राजाच राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलं – आमदार बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला

आळस काढलेल्या राजाच राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलं - आमदार बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला

मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले वेळात भेटायचं असं होता कामा नये एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राज्याचं राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलं आहे असा टोला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला,अमरावतीत एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते, तर जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते,सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती पण मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button